Bharat Jodo Yatra Information Marathi (Meaning, Map, Reason) #bharatjodoyatra
Bharat Jodo Yatra Information Marathi
Bharat Jodo Yatra Information Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण “भारत जोडो यात्रा” विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Highlight Keyboard
- 2 नोव्हेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रेला 56 दिवस पूर्ण झालेले आहे.
- ही यात्रा सुरू झाल्यापासून 16 जिल्हे आणि चार राज्य पूर्ण झालेले आहे.
- सध्या ही यात्रा संगारेड्डी, तेलंगणा मध्ये आहे.
- ही यात्रा पूर्ण करण्यासाठी 2065 किमी अंतर राहिले आहे.
भारत जोडो यात्रा काय आहे?
या यात्रेचा उद्देश भारताला एकसंघ करण्याचा आहे एकत्र येण्यासाठी आणि आपले राष्ट्र मजबूत करण्यासाठी ही यात्रा 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झालेली आहे आणि ती 12 राज्यात मधून जाईल ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर यांचा सुद्धा समावेश आहे आणि इथेच या त्रेचा शेवट होईल सुमारे दीडशे दिवसांच्या कालावधीमध्ये सुमारे 500 किमी अंतराची ही यात्रा आहे.
या यात्रेला खूपच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आज आपल्या देशाच्या विभाजन करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी काँग्रेस नेते सह लाखो लोक या आंदोलनात सामील झालेले आहे.
ही यात्रा बेरोजगारी आणि महागाई द्वेष आणि विभाजनाचे राजकारण आणि आपल्या राजकीय व्यवस्थेचे अधिक केंद्रीकरण यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते.
या ऐतिहासिक चळवळीचा एक भाग होण्यासाठी सर्व स्तरातील लोक एकत्र येत आहे हा भारताच्या एकात्मतेचा तिची सांस्कृतिक विविधता आणि तिच्या लोकांच्या विश्वासनीय धैर्याचा उत्सव आहे.
सर्व भारतीयांना आमच्या सोबत यावे आणि चालावे असे खुले आमंत्रण आहे.
“भारत आपल्या सर्वांचा आहे.”
“भारत जोडो यात्रा” आपल्या सर्वांची आहे.
Bharat Jodo Yatra: Meaning in Marathi
भारत जोडो यात्रा म्हणजे काय?
भारत जोडो यात्रा ही एक “भारताची एकसंघ” यात्रा आहे. ज्याचा मूळ उद्देश भारतात मध्ये एकता आहे हे दर्शवणे आहे.
भारत जोडो यात्रेचे नेतृत्व कोण करत आहे?
भारत जोडो यात्रेचे नेतृत्व माजी अध्यक्ष राहुल गांधी करत आहेत. या यात्रेला भारतामधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Bharat Jodo Yatra: Map
Bharat Jodo Yatra is a journey that started from 7th September. This journey has started from Kanyakumari. This journey will continue till Jammu and Kashmir. The Yatra was led by Ex. Congress President Rahul Gandhi is doing it. The basic objective of this Yatra is to show that “India is united”.